निलाजऱ्यांनी मात्र कोडगे असे खुलासे केले...
मोजदाद प्रेतांची झाली... कुठे फारसे मेले!
जो मेला तो निघून गेला, काय कुणाचे गेले?
कुठे मुसमुसे लहानगा; तर निश्चल कोणी माता!


ह्या ओळी हृदयाला भिडणाऱ्या आहेत. संपूर्ण कविताच अतिशय प्रभावी आहे.