ही अशी स्थिती येते, कारण आपण सारेच सुमार आहोत का?
तुम्हाला असा प्रश्न विचारावासा वाटला ह्यातच त्याचे उत्तर आहे. सुमारपणा हेच आपले जीवन आहे. (असे म्हटले की आता धडाधड सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद पासून बंगलोर हायद्राबादच्या सॉफ्टवेअरच्या मजूर अड्ड्यपर्यंत कशी सगळ्यांना जागतिक मान्यता आहे अस राष्ट्रीय भाव फसफसू लागेल हे मला माहेत आहे.) सुमारपणाच आपल्याला हवाहवासा वाटतो. सुमार समविचारी मंडळीच एकत्र येऊन मोठमोठ्या झुंडी बनवतात. त्या बनवून्ही काही खणखणीत नेत्रदीप्क न करता जेमेतेम बेताचे असे काहीतरी करतात आणि आनंदत राहतात.
असो. विचार करणार्याला जास्त त्रास होतो