ही कविता सद्य स्थिती नेमके पणाने  वर्णन करते ...छान आहे !

                    परंतू

परत... श्रीकृष्णाची!.. वाट पाहाण्या पेक्षा  आपणच, सर्व जनतेने ,दबाव कायम ठेवल्यास हे निश्चीतपणे साध्य होउ शकते!