या कवितेला  काय सांगायचं होतं ते एवढंच होत . पण तरिही विचारात पडले.  उत्तर सापडलं की कळवेनच इथे.

नक्की काय राहून गेलं तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हीही  कळवा. 
अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.