संभाजीच्या प्रशिक्षणात, किंवा रामदासांच्या वाङ्मयात अष्टावधानाची यादी आढळली नाही. पण आपण तयार करायला हरकत नाही.
दिशावधान, स्थलावधान, कालावधान, प्रसंगावधान(संकटावधान धरून) यांव्यतिरिक्त, वातावरणावधान(हवामानावधान), वयावधान, सभावधान(लोकसमुदायावधान=गर्दीचे व्यवधान), आणि स्त्री-पुरुष-उपस्थिति-अवधान ही अवधाने मिळवली की अष्टावधाने झाली.