चैतन्य दीक्षिताना मनापासून धन्यवाद. त्यांनी ही माहिती कुठून गोळा केली कोण जाणे !  निषिद्धाक्षरी ही कल्पना तर फारच आवडली. सूर्यावरील काव्यात पंडिताने र अक्षर निवडले असता परीक्षकाने 'व' निषिद्ध ठरवले की कवीला 'रवि' वापरता येणार नाही.  मग सहस्ररश्मि किंवा उष्णरश्मि यासारखे 'व' नसलेले सूर्याचे नाव वापरून काव्य करायला पाहिजे. खरी कसोटी!