कार्तिकीच्या  सर्वोत्कृष्टपणाबद्दल मात्र परीक्षक आणि पंच यांचे  यांचे एकमत किंवा बहुमत होते.   परीक्षक आणि पंच ह्यांचे संगीताचे ज्ञान आपल्यापेक्षा शेकडो पटीने वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या निकालावर भाष्य करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे.  

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, किवा सुभाषचंद्र गोयल यांचा उद्धार करायचे इथे काहीही कारण नाही. त्यांनी आपण परीक्षक आहोत, असे दूरान्वयानेदेखील सूचित केलेले दिसले नाही. निकाल पसंत नसेल तर परीक्षक आणि पंचांच्या लायकीबद्दल चर्चा करावी.

सहमत.