मग ".... महाराष्ट्र धर्म वाढवावा" ही जबाबदाऱी कोणाची? मागच्या ६१ वर्षांत एकदातरी मराठी " पंतप्रधान" उभा करण्याची "कुवत" मराठीं मध्ये नाही?
आणि आधी देश, मग राज्य हे धोरण मराठी माणसांनी " लष्कराच्या भाकऱ्या भाजून , घर वेशीवर का टांगावे" ???
बुद्धीमान माणसे नेहमीच विखुरलेली / तंटाग्रस्त राहणार मग " २ बोके अन १ माकड" ही गोष्ट वाचून देखील उपरती कधी सुचणार, म्हणजे स्वातंत्र्योत्तर कितव्या पिढीला सुचणार?