घरातून निघताना हे पाहावेच लागते असा माझा अनुभव आहे. कधी काही ( भ्रमणसंच, चावी, पैसे, पास, ओळखपत्र आणि नाकात औषध लावले आहे की नाही) या पैकी विसरल्यास परत यावेच लागते.
मुख्य म्हणजे एखाद्या शब्दात अश्या गोष्टी गुंफल्याकी विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाही.
पेरुचा पापा अथवा अश्या कल्पना या आदी आणि अनादीच आहे असे मानावे लागेल.