खूप नेमकी आणि नेटकी रचना आहे.

श्रावणातला पाउस येतो-जातो;
पावसातले भिजणे झाले बंद!...
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावून बसणे झाले बंद!...
डोळ्यांमध्ये येतच नाही पाणी
रडणे आणिक हसणे झाले बंद!...

हा भाग भावला....