खूप नेमकी आणि नेटकी रचना आहे.
श्रावणातला पाउस येतो-जातो;पावसातले भिजणे झाले बंद!...वाट कुणाची कोणी पाहत नाही;डोळे लावून बसणे झाले बंद!...डोळ्यांमध्ये येतच नाही पाणीरडणे आणिक हसणे झाले बंद!...
हा भाग भावला....