कवितेतून उदासवाणा भाव प्रकट झाला की ती खूप हृद्य वाटते.
लाज कुणी राखेल... असे का तुला वाटते?हिंडतोस तू जिणे तुझे नागवे घेउनी!
मला सगळ्यांत हृद्य वाटलेलं हे होतं.