अशा आशयाच्या आहेत की " आपल्याला दिर्घायुष्य, अरोग्य, सद्बुद्धी, आरोग्य धनधान्य व सौख्य लाभो, आपला जीवनप्रवास सुखाचा होवो"
चित्त महाशय,
अशी माणसे भेटल्यावर प्रश्न पडतो की आपल्यावर आक्रमण करणारे ते हेच का? काही असो, निदान क्षणभर तरी असे प्रसंग आपल्याला आपला द्वेष व वैरभाव विसरायला लावतात. आपण असे समजायचे की तो निर्णय राजकीय होता, ह्या शुभेच्छा वैयक्तिक पण हृद्य आहेत. अखेर माणसात सर्व बंधनांपलिकडे एक माणुस जिवंत असतो हेच खरे वाटू लागते.
धन्यवाद.