सुंदर लेख. पंजाबी गाण्यांना कालच्या मिसळीची उपमा, पुन्हा लिंबू पिळून, हे विशेष आवडले.
तरी, एकदंरित पुष्कळ उपमा आणि कमी मजकूर असेही वाटत राहिले. म्हणजे काजूबदामाच्या शिऱ्यात, चमच्यात नुसते काजूबदाम यावेत तसे.