खेडकरसाहेबांशी सहमत!
चारोळी माझ्यामते चारच ओळींची असणे आवश्यक असावे. नक्की सांगता येणार नाही कारण अभ्यास काहीच नाहीये.
मला सन्माननीय श्वेता यांच्या रचना 'मुक्तछंद' वाटल्या.
धन्यवाद!