खेडकरसाहेबांशी सहमत!

चारोळी माझ्यामते चारच ओळींची असणे आवश्यक असावे. नक्की सांगता येणार नाही कारण अभ्यास काहीच नाहीये.

मला सन्माननीय श्वेता यांच्या रचना 'मुक्तछंद' वाटल्या.

धन्यवाद!