"हा गेला तो आला बस रेटारेटी

विचार माझ्या मनामधे थांबला कधी?

दोन पावले चालावे, चालवेचना
आयुष्याचा खिळा इथे लागला कधी?

फुले चांदणे शब्द तुझ्या गझलेला घे
निसर्ग माझ्यापुढे बरा वागला कधी?"                    .... खास !