तिन्ही भागांमध्ये उत्सुकता चांगली टिकवून ठेवली आहे. मात्र आता कथा उगीच लांबल्यासारखी वाटते आहे. भागही छोटे आहेत. शिवाय मैत्रिणी असणाला जर घरातून काही विरोध नाही तर डायऱ्या धुंडाळण्यापेक्षा घरातल्यांसमोर ही श्रुती नावाची माझी कोणी मैत्रिण नाही वा असल्याचे मला आठवत नाही हे कबूल करण्यामध्ये कथानायकाला कमीपणा का वाटतो आहे हे ही कळत नाही. अन्यथा लेखनशैली चांगली आहे.