विनीमयाच्या जगात दोनच गोष्टी आहेत :  ऐक : पैसा आणि दोन : वस्तू

लोकांचा  दृष्टीकोण  दोन्हीच्या मध्ये आहे

जेंव्हा  लोक वस्तूंकडे बघतात तेंव्हा पैश्याची किंमत कमी होते (महागाई वाढते) त्याला तेजी म्हणतात. लोक वाट्टेल त्या किंमतीला वस्तू खरेदिला तयार असतात. त्यामुळे शेअर्स, घरे, सोने, करमणुक बेफाम महागतात

काही काळानी लोक उपभोगाला कंटाळतात, त्याना वस्तू नको वाटू लागतात मग ते पैसा पकडून ठेवतात (लोक वस्तू ऐवजी पैश्याकडे बघू लागतात), त्यामुळे उत्पादन मंदावते, किंमती खाली येउ लागतात याला मंदी म्हणतात

एक वेळ अशी येते की किंमती लोकांना पुन्हा भुलवू लागतात मग लोक पुन्हा वस्तूंकडे बघायला लगतात परत तेजी सुरू होते

त्यामुळे मंदीवर एकच उपाय आहे किंमती पुरेश्या खाली येउ देणे

भारतात  अजून इतक्या लोकांचा उपभोग घेउन व्हायचा आहे की भारताला मंदी फारसे काही करू शकणार नाही