संजोप राव,

आजकाल लोक इतकं लगेच का चिडतात ?

तुमची मतं पटली नाहीत म्हणून प्रतिक्रीया दिली असं नाही हो..

तुमचं मत हे तुमचं मत.. पण आमचं आमीर प्रेम थोडं जास्त आहे..

शिवाय "आवरा" , "काहीही" हे शब्द फार मनाला लावून घेउ नयेत.

ते अतिशय सहज अर्थानी, मैत्रीपूर्ण वापरले जातात.

असो.

मला आमिर, आसीन आवडले, पण प्रतिक्रिया तुमच्या लेखाला विरोध म्हणून नाही लिहिली.

केवळ आमिर प्रेम !! [:)]