भारताच्या सामाजिक + आर्थिक परिस्थितीत असे उपाय व्यवहार्य की नुसतेच वरकरणी अश्रू पुसणारे?
थोडे खेडोपाडीचे, परिस्थीतीचे व साक्षरतेचे भान ठेवून तसेच निवडणुकीचा प्रचंड खर्च हा माझ्या, तुमच्या व इतर करदात्यांच्या पैशाने होतो याची जाणीव ठेवून, संशोधनात्मक उत्तर मिळाल्यास मला फार फार आनंद वाटेल.
आगाऊ धन्यवाद.