मला राम हे आदर्श राजा अथवा देव अजिबात वाटत नाही.त्यांनी केलेला सोन्याच्या हरिणाचा पाठलाग / वाली वध / सीतेचा त्याग ह्या सामान्य मानवी चुकाच आहेत.