मला वाटते भाजपने आता आड्वाणी यांना बाजुला करून नरेंद्र मोदींना पुद्गे आणावयास हवे. कारण भाजप.
हा आता केवळ म्हतार्यांचा पक्श वाटतो ज्यांचा एक पाय वैकुंठात व एक पाय घरात आहे अशा मंडळीना आता
वानप्रस्थाश्रमात पाठवणे पक्शाच्या द्रुष्टीने हिताचे ठरेल .