सगळे वाक्प्रचार हे फार विचार करून केलेले असतील असे वाटत नाही. केळं खाताना खरं तर एक हात मोकळाच असतो. उलट आंबा चोखून खातानाच दोन्ही हात मोकळे नसतात. त्यामुळे केळी खायला, हा वाक्प्रचार लॉजिकल वाटत नाही.

मागे आमच्याकडे एक पाहुणे आले होते जेवायला. आग्रह केल्यावर पटकन् म्हणाले, "नको नको, काय पोट आहे की अन्नकोट?"
आता हे वाक्य काही फार विचार करून आले असेल असे वाटत नाही.