..... वा महाभारत कालीन समाज हा अति प्रगत असाच होता. 

सध्याची विचार --> उच्चार---> कर्म ---> सराव---- सिद्धी ----> इच्छीत परिणाम ;

अशी लांबलचक साधना त्यांनी त्याकाळी    विचार --> उच्चार ---> जप ---> सिद्धी --> इच्छीत परिणाम

अशी तोकडी , लहान , सुक्ष्म, वा बोनसाय केली होती. या एका उदा. वरून ते किती प्रगत याची कल्पना जाणकारांना येवू शकते.

त्यामुळे, निरोधकाची शक्यता अति जास्त. 

धन्यवाद.