जयश्री,
रात, दाद आणि मक्ता जास्त आवडले.
एक सुचवावेसे वाटते, तो तीराचा शेर:
नसावे नशीबात घायाळ होणे
जरी तीर सारेच भात्यात होते  असा केला तर?--- विचार व्हावा.अर्थात ही केवळ सूचना आहे‌.राग नसावा.

जयन्ता५२