(५) निसर्ग्सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट...
--- रावांनी धरली परमार्थाची वाट.
(६) कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष...
--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवन रुक्ष"
(७) श्रावणात प्राजक्ताला येतो बहर...
--- राव म्हणतात, "महाराष्ट्रात पावसाने केला कहर"
(८) ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद...
--- रावांना आहे पुस्तके वाचनाचा छंद.