(५) निसर्ग्सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट...

       --- रावांनी धरली परमार्थाची वाट.

(६) कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष...

     --- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवन रुक्ष"

 (७) श्रावणात प्राजक्ताला येतो बहर...

    --- राव म्हणतात, "महाराष्ट्रात पावसाने केला कहर"

 (८) ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद...

   --- रावांना आहे पुस्तके वाचनाचा छंद.