"मेघ बरसतील कृष्ण, शमेल माती उष्णधुळकट धरती, सुगंध उधळील.....दाटून येतील जेव्हा, आठवणी जुन्याउघड्या पडतील तेव्हा, जखमा पुन्हा..जनात कधी लढताना, मनात मी झुंजताना,चुकेल जेव्हा एखादा, काळजाचा ठोका..." .... शब्द-भाव एकूणच प्रभावी - लिहित राहावे !