हे तथाकथित विद्वान सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून बोलतात किंवा लिहितात?  म्हणजे अंजली गाडगीळ यांना भूतबाधा झाली आहे?  की अंजलीबाई प्लॅंचेटवर येऊन माहिती देतात?  आणि या विद्वानांचे नाव हे गुपित का ठेवले आहे?  काहीतरी भानगड आहे हे नक्की.