छाया राजेंनी लिहिलेय तसे आणिक स्पर्धक हवे होते. रंगत वाढली असती. टोपीवाल्याबरोबर असतातच नेहमी त्यातला एखादा................
अती झाले आणि आता आवरेनासे झालेत. मस्त लिखाण. टोप्या एकदम भारी. आवडले.