बस म्हणजे एक गाव, चाळीस लोकांच स्वगत,----- वा! सुंदर कल्पनाओळखीचे रस्ते दिसण्यासाठीजीव पडतो गहाण... ------- हेही खरं.माझ्या मते इथे कविता संपली तर अधिक परिणामकारक होईल.छान लिहिता...
(जयन्ता५२)