ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
'सांगता अमुच्या कथेची शेवटी मदिरेत झाली! '

सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा तय्यार  होतो...
रंगते चर्चा जुनी अन ओतता पेल्यात लाली!
                       .... मस्तच !