सुरुवात वाचून ही कविता ' बघ माझी आठवण येतीये का? ' छाप वाटली होती...

पण नाहीच, खूप उच्च आहे ही कविता. खूपच छान.

मग, तो कागदही दे फेकून हवेत कुठेतरी आणि नुसताच बस; नि:संग

जाणवेल काहीतरी तुला
तू लिहिलेल्या त्याच शब्दातलं.. किंवा त्या शब्दांच्याही पलिकडलं .... हे विशेष आहे. सुंदर कविता !! अभिनंदन !