यादव ग्रामीण साहित्याच्या नावाखाली एकच कादंबरी पुनःपुन्हा लिहितात.
शंकर सारडांशी सहमत.
काट्याचा नायटा होऊन पार पाय कापायला लागावा, आणि पाय कापूनही रोगी दगावावा, तसे या बाबतीत झाले.
खरे आहे.