पडताच पान कोठे, धावा म्हणू नका रे
वा
(पुंगीस गाजराच्या, पावा म्हणू नका रे)
वाव्वा
फाजील लेखनाला, वा वा म्हणू नका रे
वाव्वाव्वा

वावा! ह्या ओळी फार छान आहेत.