----------"वेडात दौडले वीर मराठे सात! फक्त सातच? बाकीचे कुठे गेले? " हा डायलॉग सुपर हीट.
तुम्हाला नेमक काय म्हणायचा आहे? हा डायलॉग सुपरहिट ? ज्या स्वामीनिष्टेने प्रतापराव गुजर आणि बाकीचे सहा सरदार बेहलोल खानावर चालून गेले त्याची हे चेष्टा नाही वाटली तुम्हाला ? मी हे गृहीत धरतोय की तुम्हाला तो प्रसंग माहीत आहे. मी विनंती करेन तुम्हाला की तुम्ही तो प्रसंग पुन्हा एकदा पोवाड्यातून ऐका / पुस्तकातून वाचा. त्या गान्यामध्ये / वाक्यामध्ये सगळे मावळे आणि त्यांची अफलातून नीषठा, वीरत्ता सामावलेली आहे.
हा बाजारू पणा आहे पण कस आहे कोनी काही बोलणार नाही. आणि मी ही कारण सांगणार नाही. सुज्ञ असावे.
अमित