कवयत्रीच्या क्षमता सुरेख आहेत. पण वैचारिक गोंधळ आहे काय? उदा.

मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का  -  तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले

एकदा मांडलेल्या एका कल्पेनेशी दुसरी विसंगत असू नये.