पोळ्या करण्याचे प्रसंग तसे माझ्यावर कमीच आलेत. पण जेव्ह जेव्हा आले, चुकत-माकत जिद्दीने केल्याच! केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे- हे समर्थ वचन महत्त्वाचे!
माझी आई, पत्नी यांची सर यायला पाहिजे तर मला या पोळ्या रोजच करणे भाग आहे! बघू या रोहिणीताईंच्या कडून प्रेरण घेता येते का!!