मला वाटते तुम्ही या पुराणांच्या नादी न लागलेले बरे. कारण पुराणे म्हणजे त्या काळच्या लोकांनी करमणूकीसाठी लिहिलेले साहित्य

असे मला वाटते. कारण त्यात कालपरत्वे भर पडत गेली . मध्यंतरी मी एका दिवाळी अंकात " अल्लोपनिषद " वाचले होते.

वास्तविक उपनिषदे ही अत्यंत प्राचीन आहेत मग हे नवीन उपनिषद आले कुठून ? त्याप्रमाणे भागवत पुराणात ही असेच घातले गेले असावे.