महायुद्धानंतर तेलाचा भाव एकदम पाचावर आला (ठरवला गेला? निर्धारित केला? ) (वाढून का पडून ते माहित नाही) त्यामुळे (व्यापारी लोकांची का सामान्य लोकांची ते माहित नाही) गाळण उडाली त्यावरून पाचावर धारण बसली. असे मी ऐकले आहे.
अधिक माहिती आवडेल.