मुळात सभ्य, कालौघाने असभ्य, अशी तुमच्या माझ्या सारखी, काठावरची मंडळी, " बोलण्याने " बदलु शकतात.

पीढ्यानपीढ्या कोणी 'बि'घडले असेल तर, फक्त बोलण्याने मत / कृती परिवर्तीत होणे, दुरापास्त.

" लातोंके भूत बातों से ......... " ही म्हण उगाच रुढ झाली समाजात?

सगळ्यांचा ताप, फक्त वटी, ने उतरतो?  विचारा डॉक्टरांना ?

तसेच.

धन्यवाद!