......... दृष्टिकोणातून हा समज योग्यच.
फक्त मुंबईचाच विकास हाच संपुर्ण महाराष्ट्राचा विकास हे समिकरण, चुकीचे.
पण मुंबईला, " मुंबईकरांना " कोणताही धोका, जोखीम वा दुःख जाणवत असल्यास
तो धोका, ती जोखीम वा ते दुःख संपुर्ण महाराष्ट्राचेच हे त्रिवार सत्य.