"..कपाशीचा धागा जाय

फास लावून गळ्यात

.

..कापसाची वात जळे

धाप लागते दिव्याला

.

..घरीदारी उजेडाची

फक्त सलते उणीव"                       .... प्रभावी लिहिलंत , शुभेच्छा !