मराठी माणसांनी उद्योजक व्हायलाच पाहिजे असे का बरे? करुदेत की नोकऱ्या? - माझेही हेच म्हणणे आहे. आपला जसा स्वभाव आहे त्याचा आपल्याला अभिमान असला म्हणजे काहीही प्रॉब्लेम्स येत नाहीत. मराठी समाज जेव्हढा स्वतःला सेल्फ क्रिटिसाईज करत असतो तेव्हढा अन्य कुठलाही समाज करत नसेल.