"आणि मृत्यूची संकल्पना नष्ट होते. "संवादातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे तो उत्तम आहे. शैली, रूपके, भाषासमृद्धी यामुळे कथाकार म्हणेल अथवा दाखवेल तेच सत्य अशी वाचकाची स्थिती होईल हेच सामर्थ्य आहे.(हा संवाद कळायला थोडा जास्त वेळ लागला.)सोनाली