कथा खूप सुंदर लिहिलीत. खूप दिवसांनी आध्यात्मा बद्दल चांगलं वाचलं.
पण शेवट चुकविलात.
परमज्ञान प्राप्ती नंतर अहंकार शिल्लक राहत नाही.
अहंकार निर्णय करतो.
हिच चूक झाली.