जर मनाचा एकसंध उपयोग करा हे तुला पटले असेल तर याचाच अर्थ तुझं मन एकाग्र झालं आहे. धाडसा साठी ही एकच गोष्ट लागते. आता जो करायचा तो व्यवसाय आहे त्या भांडवलावर आणि आहे त्या ज्ञानावर सुरू कर नाहीतर परत विचारांच्या उहापोहात परत मघार घेशील. आता प्रतिसाद वाचण्यात अजिबात वेळ घालवू नकोस सगळं मन जे करायचं आहे तिकडे लाव, प्रत्येक प्रयोग हा त्या व्यक्तीचा अनुभव आहे आणि स्वनुभवानीच आत्मविश्वास येतो, प्रतिसाद मागवून आणि वाचून नाही.  धंदा आणि आयुष्य यात सुरूवाती पासून बॅलन्स ठेव. त्यातून काही अडलं तर व्य नि पाठव.  आता मी ही चर्चा थांबवतो.                                     संजय