१. प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचणे शक्य होत आहे. त्या दृष्टीने गजलेची अट पाळली जात आहेच.
२. 'तो ही खरा पारखी' मध्ये ऱ्हस्व-दीर्घ बदलल्यास बरे वाटावे.
३. संपूर्ण गजलेमध्ये एकच मनस्थिती आहे ही अटही पाळली जात आहे.
४. तरीही, गजलच्या तांत्रिक व्याख्येमध्ये बसणारी व प्रेम या विषयावर रचली गेलेली मात्र अर्थाच्या दृष्टीने सरळसोट अशी ही रचना आहे. या रचनेला गजल मानावे किंवा नाही यावर प्रत्येकाची स्वतः ची मते असतील, माझ्यामते ही गजल नाही. ( मंत्र दृष्टीकोनातून. )
५. 'काळजाला पारखी' ही ओळ अत्यंत सुंदर आहे.
धन्यवाद!