शुभानन गांगलांची चिकाटीबद्दल वाद नाही. ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. पण त्यांच्या संशोधनांना
भाषाविज्ञानाचा पाया नाही. त्यांना अनेक संकल्पना कळलेल्याच नाही आहेत
(साध्या भाषेत त्यांचे फंडे गोल आहेत), असे जाणकारांचे म्हणणे१ आहे.
१. वाचा 'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' ह्या गांगलांच्या लेखाला डॉ. मिलिंद मालशे ह्यांनी दिलेले उत्तर. आणखी एक पर्यायी दुवा.