कुणाचं काय होईल(सेना/मनसे) ते माहीत नाही पण तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा आम्ही पयत्न करतो

१. नक्कीच राज हे उद्धव पेक्षा चांगले राजकारणी आहेत. (निदान बोलण्याततरी कणखर आहेत.. आणि उद्धव काय बडबडतात ते त्यांचे त्यांनाच ठाऊक) मराठी पाट्या वरून असं वाटतं.

२.  शंका वाटते की मनसे विधानसभेत शिवसेनेच्या सर्व जागांवर विजय मिळवू शकेल.

३. स्वतंत्र पक्ष म्हणुन सत्तेवर येइल..नक्कीच पण वरीच वर्ष जावी लागतील आणि पक्षाच्या नावाप्रमाणे मनसेची सत्ता महाराष्ट्रातच चालेले देशाभर निवडून येईल हे कठीणच.

४. खरंतर उद्धवनी काही बोलुही नये. नंतर राज यांच्या धारधार शब्दाला उत्तर देताना त्यांची बोबडी बळेल.

५. मनसेचं भविष्य उज्वल दिसतंय.. हे माझं वैयक्तीक मत आहे.