माझे वैयक्तीक मत असे : महाराष्ट्रातले, भविष्यातले, डावे, उजवे हे दोन्ही सेना व " सेंट्रीस्ट", नेमस्त हे रा. काँ.

अशी महाराष्ट्राची वाटणी असेल. सगळेच आवश्यक आहेत ना , ३६० अंश पुर्ण होण्यास.

ज्याने त्याने आपल्या वैयक्तीक मनोवृत्तीप्रमाणे ते ते मार्ग धरावेत. सगळ्यांचेच भविष्य उज्ज्वल आहे.

त्या शिवाय मराठी पंतप्रधान होणे नाही.

धन्यवाद.!