तसेही हिटलरच्या मृत्यूनंतर ५४ वर्षांनी त्याच्या कल्पनांना कडाडून विरोध करण्यास फारसे शौर्य आवश्यक नसावे.
हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याच्या कल्पना, त्याचे विचार जिवंत आहेत. जगभरातील व भारतातील उदाहरणे देता येतील. त्याच्या कल्पनांना व विचारांना कडाडून विरोध करण्यास नक्कीच शौर्य आवश्यक आहे, असे वाटते. गांगलांच्या कल्पनांना विरोध करण्यास मात्र फारसे शौर्य आवश्यक नाही.

विनोद मजेदार आहे हं. ऐवरीवन हॅज गॉट वन हे खरेच.